मिरची पिकांची अशा प्रकारे मर होत आहे

मिरची पिकांची अशा प्रकारे मर होत आहे उपाय सांगा

1 Like

गवळी जी मर रोग आहे ४-५ झाडे असतील तर काढून टाका त्या मुळे चांगल्या झाडांना लागण होणार नाही.
नियंत्रण करिता @१ किलो ट्राय कोड्रामा विरिडी २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.

वरील नियोजन केल्यानंतर एका आठवड्यानंतर थायफीनेट मिथिल ७०%wp @५० ग्रॅम लिटर पाण्यात मिसळून आवलणी घालावी.
असे दोन ते तीन वेळेस humic acid सोबत मिसळून देत राहावे.