पान वाळतात काय झाले व त्याला काय करावे

याला चांगली माहिती मिळाली पाहिजे

1 Like

असे किती झाडे आहेत शेता मध्ये जमीन थोडी रेताड - मुरमाड असल्याने पाणी धरून ठेवत आहे.साचलेल्या पाण्याचं निचरा करावा, प्रादुर्भाव ग्रस्त पिकाच्या मुळा भोवती DAP @१०० ग्रॅम पोटॅश 100 ग्रॅम आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड 50%wp@30 ग्रॅम वरील सर्व 10 लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी.