एका ठराविक वेळेनंतर जुनी पाने पिवळी पडतात. पाने पिवळी पडली की फांदी छाटावी त्यामुळे नवीन पालवी येऊन बहार धरणे सोपे होईल. फांदी छाटणी झाल्यानंतर शेणखत @2 टन एकरी मातीत मिसळून द्यावे.