पाते गल

कपाशीचे पाते पिवळे होऊन गळून राहिले

एकूण १० पाते संख्यातून केवळ ३-४ पाते झाडावर टिकून राहतात उर्वरित गळून पडतात.
गळून पडण्याचे कारण कमी सूर्य- प्रकाश, झाडामध्ये अन्नद्र्व्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा पातेच्या ठिकाणी तयार झालेली अब्सेसीक थर अशी बरीच कारणे कारणीभूत ठरतात पातेगळ साठी.
जास्त प्रमाणात पातेगळ होत बोरॉन @२० ग्रॅम+ प्लॅनोफ़िक्ष (NAA)@ ४ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महिन्यातून २-३ वेळा वरील प्रमाणे नियोजन करावे.

प्लॅनोफिक्स फवारले सर

सप्टेबर महिन्यात पातेगळ जास्त प्रमाणत होते. त्याचे कारण वरीलप्रमाणे आहे. प्लॅनोफिक्स अन्नद्रव्ये व्यवस्थापन देखील करा.

धन्यवाद सर