Gulabi bond Ali sathi ky karayche

bond kid sathi upayojna ky karavyat tri savistar upayyojna sangavyat plz reqvest you sadya prabhav kami ahe pn hou shakto pudhe tri upay yojna sanga

साधारणपणे कापूस पीक लागवडीनंतर ४५-६० दिवसांनी गुलाबीबोंड अळीचे पतंग अवस्थेतून निघून अंडी घालण्यासाठी सक्रीय. अशावेळी पिकामध्ये एकरी @१० कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास पुढील येणाऱ्या पिढीवर अटकाव आणता येईल. जर प्रस्थापीथ केलेल्या सापळ्यात प्रती तीन रात्र / सापळा ८ पतंग पेक्षा पतंग अडकले तर खालील उपाययोजना कराव्यात.

पिक फुले व पात्या अवस्थेत असताना निंबोळी अर्क + अंडीनाशक कीटकनाशक ( प्रोफेनोफॉस ५० % EC )@२० मिली किंवा थायोडीकार्ब ७५% WP @२० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पहिल्या फवारणीनंतर ८-१० दिवसांनी अळीनाशक जसे कि इमामेक्टीन बेन्झोंएट ५% @१० ग्रॅम किंवा कोराजन @३ मिली किंवा अम्प्लीगो @५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

येणाऱ्या पोळ्याची अमावस्याला गुलाबीबोंड अळीची दुसरी पिढी सक्रीय होतील त्यानुसार वरी दिलेल्या नुसार नियोजन करता येईल.

ho krto pn aankhi mahit det raha

#Farm precise टीम सदैव तत्पर आहे माहिती देण्यासाठी.

tnq sir